जाणून घ्या कृषी कायद्यात कोणते कलम आहेत सर्वात वादग्रस्त

जाणून घ्या कृषी कायद्यात कोणते कलम आहेत सर्वात वादग्रस्त

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र शेतकरी या कायद्यांचा विरोध करत आहे. केंद्राच्या या कायद्यांबाबत कृषी विशेषज्ञ पी. साईनाथ यांनी या कायद्यांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. जे लोक शेतकरी नाहीत अशांनी या कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचे समर्थन करायला हवे असे साईनाथ यांनी म्हटले आहे.


User: Lok Satta

Views: 8.1K

Uploaded: 2020-12-04

Duration: 02:04

Your Page Title