"भारतावर अशा षडयंत्राचा परिणाम होणार नाही"

"भारतावर अशा षडयंत्राचा परिणाम होणार नाही"

शेतकरी आंदोलन सुरू असताना परदेशातील काही सेलिब्रिटींनी याविषयी ट्विट करून भूमिका मांडली होती. या प्रकरणावर भाष्य करत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा कटाचा भाग असल्याचा आरोप केला.


User: Lok Satta

Views: 162

Uploaded: 2021-02-07

Duration: 01:53

Your Page Title