शेतकरी म्हणाले साहेब शेतचं वाहून गेलं

शेतकरी म्हणाले साहेब शेतचं वाहून गेलं

#उस्मानाबाद : लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (ता.१८) सास्तूर, राजेगाव शिवारातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.


User: Sakal

Views: 228

Uploaded: 2021-04-28

Duration: 07:06