खडसेंचा हात लागलेले प्रकल्प गेल्या पाच वर्षात रोखले : जयंत पाटील

खडसेंचा हात लागलेले प्रकल्प गेल्या पाच वर्षात रोखले : जयंत पाटील

जळगाव : ज्या प्रकल्पाचे एकनाथ खडसे यांनी उद्घाटन केले त्या प्रकल्पाकडे गेल्या पाच वर्षात हेतुपुरससर दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे जलसपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 01:47