मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा- अब्दुल सत्तार | Maharashtra | Sarakarnama

मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा- अब्दुल सत्तार | Maharashtra | Sarakarnama

जालना येथे बोलतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले. ते करत असताना देशातील मुस्लिम समाज व इतरांनी जसा रामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारला, तसाच मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा, असे म्हटले आहे.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 02:29

Your Page Title