केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करु नये - नवाब मलिक | Sarkarnama| Maharashtra | Mumbai |

केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करु नये - नवाब मलिक | Sarkarnama| Maharashtra | Mumbai |

मुंबई दि. ५ जून - केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.br पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.br कधी प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात.फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.


User: Sarkarnama

Views: 1

Uploaded: 2021-06-12

Duration: 06:40