हे वारकऱ्यांचं नाही तर वाटेकऱ्यांचं सरकार आहे; आधी मंदिरं उघडा, नंतर समित्या नियुक्त करा

हे वारकऱ्यांचं नाही तर वाटेकऱ्यांचं सरकार आहे; आधी मंदिरं उघडा, नंतर समित्या नियुक्त करा

हे वारकऱ्यांचं नाही तर वाटेकऱ्यांचं सरकार आहे; आधी मंदिरं उघडा, नंतर समित्या नियुक्त करा - आचार्य तुषार भोसले (भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष)br br एकीकडे पायी वारीला बंदी घालायची, मंदिरं बंद करुन ठेवायची , त्या मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचा कोणताही विचार या सरकारच्या मनालाही शिवत नाही मात्र आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी राज्यातल्या अनेक देवस्थानांच्या वाटाघाटी सुरु आहेत, त्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.


User: Sarkarnama

Views: 1.1K

Uploaded: 2021-06-24

Duration: 01:33

Your Page Title