विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे - मनाचे महत्व | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे - मनाचे महत्व | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

आपल्या मनामध्ये अहंकार किती भरला आहे यावरच आपले भविष्य अवलंबून असते. इतर व्यक्तिंबद्दल आपल्या मनामध्ये किती आदर आहे यावर आपला सन्मान अवलंबून असतो. आपल्या मनामध्ये जर विचारांची आणि देवाणघेवाणाची श्रीमंती असेल तर यशाची उंच शिखरे आपण सहज गाठू शकतो. जीवनामध्ये माणसाचे मन कशाप्रकारे वागते आहे व त्यावर आपण काय रिएॅक्शन घेतो आहे हे देखील महत्वाचे आहे. आपल्या आयुष्यात मनाचे खूप महत्व आहे, पण आपल्याला याचा योग्य पद्धतीने वापर करता येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे - मनाचे महत्व - यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhaktibr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 05:02