क्रोधाचे परिवर्तन कसे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

क्रोधाचे परिवर्तन कसे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

क्रोध म्हणजे माणसाचा राग. माणसाचा राग एकदा का अनावर झाला कि शांत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. माणसाला त्याच्या मनाविरुद्ध काही घटना किंवा गोष्टी घडल्या कि त्याला क्रोध येतो. क्रोधाचे परिवर्तन आपल्याला आनंदामध्ये करायचे असेल तर चांगल्या गोष्टींचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे. आनंद आणि क्रोध या दोन्ही गोष्टी विभिन्न आहेत. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी क्रोधाचे परिवर्तन कसे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhaktibr Subscribe - br br नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 09:55

Your Page Title