संगत कोणाची धरायची ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

संगत कोणाची धरायची ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

आपण कोणासोबत मैत्री करायची हे आपल्या स्वभावावर अवलंबून असते. आपण जर चांगले असू तर सगळे चांगले असतात असे म्हटले जाते. पण समाजामद्ये खरोखरच अशा प्रथा आहे का ? आज समाजामध्ये कितीतरी लोक अशी आहेत की जे दुस-याचा कमीपणा आपल्याला कसा करता येईल किंवा त्याला आपण कसे पराभूत करू याचा विचार करत असतात. आयुष्यामध्ये आपण अशा व्यक्तींची संगत करायची कि जे आपल्यावर प्रेम करतात. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती मग माणूस असूंदे किंवा एखादे पाळीव प्राणी असले तरी चालेल. संगत ही नेहमी चांगली वृत्ती असणा-या व्यक्तींशी आपण केली पाहिजे. आपला मुलगा कोणा एका मित्राच्या सांगण्यावरून वाईट कृत्य किंवा वाईट मार्गावर जात नाही आहे ना याची दखल सुद्धा पालकांनी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. म्हणून संगत कोणाची धरायची ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा - br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhaktibr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 07:40

Your Page Title