मानवी शरीराचे महत्व किती? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

मानवी शरीराचे महत्व किती? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

जीवनामध्ये मानवी शरीराचे अनन्य साधारण महत्व आहे. मानवी शरीराचे महत्व हे शब्दांमध्ये सांगणे तरी कठीण आहे. आपण जीवनामध्ये अनेक गोष्टी हे आपल्या शरीराच्या अवयवांवर निर्भर राहून करत असतो. आपले शरीर आपल्याला तंदुरूस्त राखण्यासाठी पथ्य पाळणे देखील गरजेचे आहे. आपले शरीर एकाचे वेळी संगणकासारखी अनेक कामे करत असते. आपल्या शरीरामध्ये रक्ताचा योग्य पद्धतीने पुरवठा होतो आहे की नाही यावर आपण लक्षकेंद्रीत केले पाहिजे. त्यामुळे जीवमानध्ये आपण शरीराची योग्य पद्दतीने काळजी घेतली पाहिजे. म्हणून मानवी शरीराचे महत्व किती? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते तुम्हा नक्की बघा - br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhaktibr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 7

Uploaded: 2021-08-24

Duration: 07:44