जीवनात बुद्धीचे महत्व? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

जीवनात बुद्धीचे महत्व? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

आपल्या जीवनात बुद्धीला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या बुद्धीमध्ये विचार करण्याची क्षमता जर प्रबळ असेल तर आपण आपल्यावर आलेले अनेक संकटे लांब करू शकतो. आपल्याला जीवनामध्ये ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करायला हवा. आयुष्यात प्रत्येकवेळेला आपल्याला ताकद मदत करणार नाही. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये आपण चांगल्या गोष्टींना भर दिला पाहिजे. त्यामुळेच की काय जीवनामध्ये शक्तीपेक्षा बुद्धीला अधिक महत्व दिले जाते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात बुद्दीचे महत्व? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhaktibr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 06:35

Your Page Title