भगवती, मारूती व राम यांच नवरात्रीतलं महत्व काय? Rama, Hanuman & Bhagwati during Navratri | Gurumauli

भगवती, मारूती व राम यांच नवरात्रीतलं महत्व काय? Rama, Hanuman & Bhagwati during Navratri | Gurumauli

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अंबेमातेचे व विशेषत: महिलांचे खूप महत्व असते. नवरात्रीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचा उत्सव हा नऊ किंवा दहा दिवस मोठ्या उत्साहात चालू असतो. या दिवसांमध्ये महिला वर्ग दांडीया खेळतात व काही जण उपवास करतात. या दिवसांमध्ये भगवती, मारूती व राम यांचे खूप महत्व असते. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भगवती, मारूती व राम यांच नवरात्रीच्या काळात महत्व किती असते ते या व्हिडीओच्य माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli br Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:04