How is Maharashtra reacting to Citizenship Amendment Act? Maharashtra News

How is Maharashtra reacting to Citizenship Amendment Act? Maharashtra News

सुधारीत नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात राजकीय वादळ आणेल अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. नवी दिल्लीत गांधी परिवाराच्या उपस्थितीत सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता. त्या आधी काँग्रेसच्या नेत्यांनी नवी दिल्लीत या कायद्याच्या विरोधात एक मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेसचे सगळे प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या प्रदेशाध्यक्षांनी या कायद्याचा जोरदार विरोध केला. आप-आपल्या राज्यात हा कायदा लागू होऊ देणार नाही, अशी शपथच त्यांनी घेतली. या प्रदेशाध्यक्षांमध्ये महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते. त्यांनीही ही शपथ घेतली. br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #CAA #indianews #Maharashtranewsbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:09