ठाकरे-नाईक कुटुंबात किती व्यवहार? Kirit Somaiya On Uddhav-Rashmi Thackeray | Maharashtra News

ठाकरे-नाईक कुटुंबात किती व्यवहार? Kirit Somaiya On Uddhav-Rashmi Thackeray | Maharashtra News

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये एकूण किती पैशांचा व्यवहार झाला आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर जमिन खरेदी करणे आणि या जमिनी गुंतवणुकीसाठी का घेण्यात आल्या आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर ठाकरे कुटुंबाने असे किती गैरव्यवहार केले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Kiritsomaiya #Uddhavthackeray #Rashmithackeray #BJP #Shivsenabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:11

Your Page Title