अन्वय नाईक यांनी आत्महत्या का केली? Exclusive Interview | Akshata Naik On Arnab Goswami

अन्वय नाईक यांनी आत्महत्या का केली? Exclusive Interview | Akshata Naik On Arnab Goswami

आज सकाळी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल येथून रायगड पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामीच जबाबदार आहे असल्याचा दावा त्यांची पत्नी अक्षता नाईक व मुलगी अज्ञा नाईक यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. या सगळ्या संदर्भात अक्षता नाईक लोकमतशी बोलताना काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Anvaynaiksuicidecase #Akshatanaik #Arnabgoswamiarrestedbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:38

Your Page Title