शेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीकडे जाणारे रस्ते बंद | Farmers Protest | Chalo Delhi March | India News

शेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीकडे जाणारे रस्ते बंद | Farmers Protest | Chalo Delhi March | India News

शेतकरी केंद्र सरकारविरोधात नाराज असून त्यांनी चलो दिल्लीची हाक दिली आहे. त्यामुळे दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. हरयाणा-दिल्लीच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या दिल्लीतील सीमांवर तैनात आहे.br केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधारणा कायद्यांचा विरोध करण्यासाठी लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हे कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडलं आहे. त्यामुळे 26 आणि 27 नोव्हेंबरला शेतकरी संघटनांनी 'चलो दिल्ली' ची हाक दिली आहे. br br #lokmat #ChaloDelhiMarch #FarmersProtestbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:18