राज्यपाल की मोर्चाचे आयोजक, चूक कोणाची? Bhagatsingh Koshyari | Farmers Protest In Mumbai

राज्यपाल की मोर्चाचे आयोजक, चूक कोणाची? Bhagatsingh Koshyari | Farmers Protest In Mumbai

राज्यपाल गोव्यात आणि संयुक्त शेतकरी मोर्चा मुंबईत धडकला. सगळ्यांनीच राज्यपालांच्या अनुपस्थितीबद्दल आक्षेप घेतला. पण राज्यपाल कार्यालयानी संध्याकळी प्रसिध्द केलेल्या पत्रकामुळे तर एकच गोंधळ माजला. राज्यपालांना भेटीची विनंती करणारं पत्र हे २२ तारखेला देण्यात आलं. म्हणजे ज्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल लागला आणि कार्यकर्ते निवडणूकीच्या धामधुमीतून मोकळे झाले, त्याच दिवशी राज्यपाल कार्यालयाला हा अर्ज करण्यात आला. राज्यपालांनी पुढे दोन दिवस घेतले आणि राज्यपाल २५ तारखेला गोव्यात आहेत असं संयुक्त शेतकरी मोर्चाच्या प्रतिनिधींनी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. पण राज्यपालांचा दौरा हा कधी ठरला ? br br #lokmat #Bhagatsinghkoshyari #Farmersprotest #Mumbaibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:56

Your Page Title