चीनला सोडून भारतात येणार हजार नव्या कंपन्या | 1,000 Foreign Firms Mull Production in India

चीनला सोडून भारतात येणार हजार नव्या कंपन्या | 1,000 Foreign Firms Mull Production in India

कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊन झालाय. भविष्यातली आर्थिक संकटं आ वासून उभी आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होताहेत. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे... अशा स्थितीत भारतासाचं भविष्य उज्ज्वल करणारी एक बातमी आम्ही सांगणार आहोत. ईंडिया टुडे समुहाच्या बिझीनेस टुडे या मासिकानी ही बातमी दिली आहे. चीनमधल्या उद्योग विश्वात आता एक्झीट चायना म्हणजेच चीनमधून बाहेर पडा ही मोहीम जोर धरतेय. त्यातले सुमारे एक हजार उद्योग हे भारताकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. यातल्या ३०० उद्योगांनीा तर भारत सरकारसोबत बोलणीही सुरू केली आहे. भारत सरकारनी त्यांना चीनपेक्षा चांगल्या सवलती दिल्या तर हे उद्योग भारतात येतील आणि लाखो बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल. लघुउद्योगांनाही चालना मिळेल. भारताच्या अर्थव्यवस्थेवर घोंघावणारं काळं वादळ दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बातमीची सविस्तर माहिती घेऊया ... br br #LokmatNews #China #India br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:58