रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंग प्रकरणात सरकारची माफी मागितली | Mahavikas Aghadi Government | Maharashtra

रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंग प्रकरणात सरकारची माफी मागितली | Mahavikas Aghadi Government | Maharashtra

रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये फोन टॅपिंगचा अहवाल सिताराम कुंटे यांच्याजवळ सादर केला होता. त्यावेळी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सरकारची क्षमा मागत आपला अहवाल मागे घेतला होता. पण आता परत या प्रकरणात नेमके काय झाले आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #RashmiShukla #MahavikasAghadiGovernment #UddhavThackeray #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:02

Your Page Title