ठाकरेंचा हट्ट, मुंबईकरांना 5 हजार कोटींचा फटका | Kirit Somaiya On Uddhav Thackeray |Maharashtra News

ठाकरेंचा हट्ट, मुंबईकरांना 5 हजार कोटींचा फटका | Kirit Somaiya On Uddhav Thackeray |Maharashtra News

मुंबईतील मेट्रो प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे पाच वर्षांसाठी लांबला. उद्धव ठाकरे सरकारच्या उद्धटपणामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका बसला. तर मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे बालिशपणा करत आहेत. त्यांनी जनतेची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी घणाघाती टीका भाजप नेता किरीट सोमय्या यांनी केली आहे. br br #lokmat #Mumbaimetro #KiritSomaiya #UddhavThackeray #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:16

Your Page Title