शेतकरी आत्महत्या का करत आहेत? Farmers Committing Suicide | Maharashtra Farmers | Maharashtra News

शेतकरी आत्महत्या का करत आहेत? Farmers Committing Suicide | Maharashtra Farmers | Maharashtra News

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतक-यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती करण्यासाठी सावकाराकडून कर्जाने काढलेले पैसे आता परत कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. शेतामध्ये काबाडकष्ट करून पिकवलेले धान्य मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने आम्ही आता जगायचे कसे याची चिंता त्यांना भेडसावत आहे. त्यामुळे आम्ही आता जगून काय करणार आहोत त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असा विचार त्यांच्या मनामध्ये डोकावत आहे.br br #Lokmat #Farmer #MaharashtraFarmers #Devendrafadnavis #FarmerSuicide br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 13

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:27