खडसेंना जायचंच होतं तर RPIचा पर्याय होता | Ramdas Athawale On Eknath Khadse | Maharashtra News

खडसेंना जायचंच होतं तर RPIचा पर्याय होता | Ramdas Athawale On Eknath Khadse | Maharashtra News

तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आठवले आज बारामतीत आले होते. br ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊन चूक केली. त्यांना जर पक्ष बदलायचा होता तर त्यांनी आरपीआय मध्ये यायला पाहिजे होते. अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज खडसे यांच्या पक्षांतराबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली.br br #lokmat #Maharashtranews #RamdasAthawale #EknathKhadse br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:57

Your Page Title