जीवाला काही झाल्यास सरकार जबाबदार | Narayan Rane on Uddhav Thackeray | Maharashtra

जीवाला काही झाल्यास सरकार जबाबदार | Narayan Rane on Uddhav Thackeray | Maharashtra

माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी राज्य शासनाला दिला आहे. राज्य सरकारने माझी सुरक्षा काढली. मी त्यांच्या सुरक्षेचा विचार करत नाही. असंही नारायण राणे म्हणाले...br br #lokmat #NarayanRane #UddhavThackeraybr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:31

Your Page Title