Heavy Rain Aurangabad : पावसाचे पाणी नागरिकांना ठरतेय अडथळा | Sakal Media |

Heavy Rain Aurangabad : पावसाचे पाणी नागरिकांना ठरतेय अडथळा | Sakal Media |

ढोरकीन (जि. औरंगाबाद) : ढोरकीन (ता.पैठण) येथील साई विहार वसाहतीत मुलभूत सुविधाअभावी पावसाचे पाणी वाहून जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाच्या पाण्यातून जावे लागत आहे.


User: Sakal

Views: 61

Uploaded: 2021-10-02

Duration: 01:08