लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीकडून मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली आहे.


User: Lok Satta

Views: 705

Uploaded: 2021-10-11

Duration: 00:43

Your Page Title