करोना नियमांचे लोकांकडून होणाऱ्या पायमल्लीबाबत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

करोना नियमांचे लोकांकडून होणाऱ्या पायमल्लीबाबत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केलं आहे. १०० टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


User: Lok Satta

Views: 108

Uploaded: 2021-12-29

Duration: 07:56

Your Page Title