राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; सोहळ्यांना ५० जणांना परवानगी तर समुद्रकिनारे, चौपाट्या बंद

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; सोहळ्यांना ५० जणांना परवानगी तर समुद्रकिनारे, चौपाट्या बंद

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी अर्थात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच निर्बंध लागू केले आहेत. सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले असले तरी या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली.


User: Lok Satta

Views: 784

Uploaded: 2021-12-31

Duration: 03:08

Your Page Title