संघटना मरेल, पक्ष मरतील पण विचार नाही'; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा

संघटना मरेल, पक्ष मरतील पण विचार नाही'; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख गेले कुठे? असं म्हणणारे पागल आहेत. संघटना मरेल, पक्ष मरतील परंतु विचार मरत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ही संघटना सुरू आहे. बाळासाहेबांवरही संकटं आली. बाळासाहेबांच्या जवळची माणसं फुटले. तरीही संघटना कायम आहे. जाणारे गेले. पाणी वाहून गेले. कुणीही म्हटलं शिवसेना संपवू मात्र बापजादे आले तरी कुणीही शिवसेना संपवणारा पैदा झालेला नाही असं त्यांनी सांगितले.


User: TimesInternet

Views: 3

Uploaded: 2022-03-30

Duration: 01:56