…तर २०१७ लाच एकत्र आले असते Raj आणि Uddhav!| MNS| Shivsena| Sharad Pawar| Eknath Shinde| Maharashtra

…तर २०१७ लाच एकत्र आले असते Raj आणि Uddhav!| MNS| Shivsena| Sharad Pawar| Eknath Shinde| Maharashtra

संदीप देशपांडे म्हणाले, “२०१७ मध्ये मी आणि स्वतः संतोष दुरी आम्हाला मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं सांगण्यात आलं.” “त्यावेळी आमच्याशी बोलणी केली आणि आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भारतीय जनता पार्टीशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं,” असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला.


User: HW News Marathi

Views: 293

Uploaded: 2022-10-06

Duration: 03:40

Your Page Title