अंधेरीतील निकालानंतर उदय सामंत यांचे मोठे विधान, आत्मचिंतनाचा दिला सल्ला | Uday Samant | Maharashtra

अंधेरीतील निकालानंतर उदय सामंत यांचे मोठे विधान, आत्मचिंतनाचा दिला सल्ला | Uday Samant | Maharashtra

Uday Samant : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर लटके यांचा विजय सोपा झाला होता, पण प्रचारा दरम्यान मतदारांनी नोटाच्या अधिकाराचा वापर करा, असे आवाहन केले जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर नोटासाठी नोटा वाटल्या जात असल्याचा आरोपही ऋतुजा लटके यांनी केला. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झाला असला तरी १२ हजारपेत्रक्षा जास्त मतदारांनी नोटा पर्याय निवडला. त्यामुळे यामागे कुणाचा डाव होता का असा सवाल आता उपस्थित झाला आहे. br #UdaySamant #Maharashtranews #andheribypollelection #lokmat br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 237

Uploaded: 2022-11-07

Duration: 03:10