Jitendra Awhad यांच्या विनयभंग प्रकरणावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Jitendra Awhad यांच्या विनयभंग प्रकरणावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

'गर्दीतून जाताना धक्का लागला म्हणून विनयभंग होत नाही.त्यांच्यावर गुन्हा दाखल करणारी महिला कोण हे बघायला हवं' असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विनयभंगाच्या प्रकरणावर केले.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-11-14

Duration: 01:23

Your Page Title