वादळामुळे जळगाव जिल्ह्यात केळी बागा आडव्या...

वादळामुळे जळगाव जिल्ह्यात केळी बागा आडव्या...

मान्सूनचं आगमन होण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यात वादळामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे...


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2023-06-21

Duration: 05:09

Your Page Title