'वर्षा वर्षाला महापूर येतो, तो रोखता कसा येईल बघा', शेतकऱ्यांचा पोटतिडकिने सरकारला सवाल

'वर्षा वर्षाला महापूर येतो, तो रोखता कसा येईल बघा', शेतकऱ्यांचा पोटतिडकिने सरकारला सवाल

कोल्हापुरला गेल्या काही वर्षापासून महापुराचा फटका बसत असून मात्र याचाच फटका सर्वाधिक शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कोल्हापुरातील एका त्रासलेल्या शेतकऱ्याने कवितेतून संतप्त सवाल सरकारला केला आहे.


User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2024-07-30

Duration: 01:48

Your Page Title