शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थी पंचायत समितीत! नेमकं काय घडलं?

शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थी पंचायत समितीत! नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थेरोळे गावात जिल्हा परिषद शाळेत पुरेसे शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतंय. मागणी करुनही शिक्षकांची नियुक्ती होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या संतापाचा कडेलोट झाला.


User: Lokmat

Views: 24

Uploaded: 2024-08-20

Duration: 03:47

Your Page Title