मुसळधार पावसात वीज कोसळली, पुढे काय घडलं?

मुसळधार पावसात वीज कोसळली, पुढे काय घडलं?

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील दोधे गावात तापी नदीकिनारी झोपड्यांवर वीज कोसळल्याची घटना घडलीय. या घटनेत मध्यप्रदेशातील पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2024-09-03

Duration: 02:11

Your Page Title