नाराज असल्यानंतरच एकनाथ शिंदे दरे गावी येतात का? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण...

नाराज असल्यानंतरच एकनाथ शिंदे दरे गावी येतात का? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण...

पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्यांवरून नाराज होत उपमुख्यमंत्री आपल्या दरे गावी गेल्याच्या चर्चेनं राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर भाजपातून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले होते.


User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-01-20

Duration: 01:39

Your Page Title