2-5 टक्के भ्रष्टाचार म्हणजे तो किती खोलवर गेलाय हे कळते, पीकविम्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर प्रहार

2-5 टक्के भ्रष्टाचार म्हणजे तो किती खोलवर गेलाय हे कळते, पीकविम्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर प्रहार

राज्यातील 96 महा ई सेवा केंद्रांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलेत. मात्र या पीकविम्यातील भ्रष्टाचारावरून विरोधकांनी कृषिमंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.


User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-01-23

Duration: 03:10