शेतात काम करताना महिलेला आली चक्कर... वाहन नाही की रस्ता नाही.. अखेर तिला मृत्यूने कवटाळले...

शेतात काम करताना महिलेला आली चक्कर... वाहन नाही की रस्ता नाही.. अखेर तिला मृत्यूने कवटाळले...

वेळेत उपचार न मिळाल्यामुळे कोल्हापुरच्या करवीर तालुक्यातील धनगरवाड्यावरील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शेतात काम करताना या महिलेला चक्कर आली होती.


User: Lokmat

Views: 72

Uploaded: 2025-04-22

Duration: 06:39

Your Page Title