पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा पत्रात उल्लेख नाही; पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा

पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा पत्रात उल्लेख नाही; पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा

सरकारनं सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा करार रद्द संशयास्पद असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


User: ETVBHARAT

Views: 6

Uploaded: 2025-04-28

Duration: 04:39

Your Page Title