'शक्तिपीठ महामार्गा'च्या भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद; कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक, म्हणाले "रक्ताचा शेवटचा थेंब..."

'शक्तिपीठ महामार्गा'च्या भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद; कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक, म्हणाले "रक्ताचा शेवटचा थेंब..."

राज्य सरकारनं कॅबिनेट बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.


User: ETVBHARAT

Views: 30

Uploaded: 2025-06-24

Duration: 02:13

Your Page Title