मातीचा बांध काढला नाही, ११ एकर जमीनच वाहून गेली! शेतकऱ्यांवर कोसळले मोठे संकट

मातीचा बांध काढला नाही, ११ एकर जमीनच वाहून गेली! शेतकऱ्यांवर कोसळले मोठे संकट

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे तब्बल अकरा एकर शेतजमीन वाहून घेण्याची घटना घडली आहे.


User: Lokmat

Views: 305

Uploaded: 2025-06-24

Duration: 03:00

Your Page Title