'पावसानं दिला दगा'; पिकं सुकली अन् शेतकऱ्यानं थेट फिरवला नांगर, बळीराजावर दुबार पेरणीचं संकट

'पावसानं दिला दगा'; पिकं सुकली अन् शेतकऱ्यानं थेट फिरवला नांगर, बळीराजावर दुबार पेरणीचं संकट

मे-जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.


User: ETVBHARAT

Views: 7

Uploaded: 2025-07-02

Duration: 01:55

Your Page Title