राज-उद्धव एकत्र आले तरी काहीच फरक पडणार नाही, 'विजयी मेळाव्या'वर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

राज-उद्धव एकत्र आले तरी काहीच फरक पडणार नाही, 'विजयी मेळाव्या'वर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीत 'विजयी मेळावा' घेतला. या कार्यक्रमानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.


User: ETVBHARAT

Views: 37

Uploaded: 2025-07-05

Duration: 04:02

Your Page Title