काश्मीरच्या राज्यपालांना पहलगाम हल्ल्याचं खरच दुःख असेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा - असदुद्दीन ओवैसी

काश्मीरच्या राज्यपालांना पहलगाम हल्ल्याचं खरच दुःख असेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा - असदुद्दीन ओवैसी

"पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं त्यांना खरंच दु:ख असेल त्यांनी राजीनामा द्यावा," असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी काश्मीरच्या राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली.


User: ETVBHARAT

Views: 15

Uploaded: 2025-07-16

Duration: 01:48

Your Page Title