महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस 'मुंबई विरासत मिलन' उपक्रम राबवणार, वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस 'मुंबई विरासत मिलन' उपक्रम राबवणार, वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर मुंबईकर आणि उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस 'मुंबई विरासत मिलन' उपक्रम राबवणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दिली.


User: ETVBHARAT

Views: 8

Uploaded: 2025-07-20

Duration: 02:19

Your Page Title