राज्यात पुढील दोन दिवस 'पावसाचेच'! ताम्हिणी घाट अन् विक्रोळीत सर्वाधिक पावसाची नोंद

राज्यात पुढील दोन दिवस 'पावसाचेच'! ताम्हिणी घाट अन् विक्रोळीत सर्वाधिक पावसाची नोंद

मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसानं झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.


User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-08-19

Duration: 04:57

Your Page Title