हातातोंडाशी आलेला घास हिरावला; बीड जिल्ह्यात ढगफुटीमुळं शेतकरी चिंतेत, भरपाईची मागणी करत केला आक्रोश

हातातोंडाशी आलेला घास हिरावला; बीड जिल्ह्यात ढगफुटीमुळं शेतकरी चिंतेत, भरपाईची मागणी करत केला आक्रोश

बीड जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. अतिवृष्टीनं पीक नष्ट झाल्यानं संकटातील शेतकऱ्यानं नुकसानभरपाई द्यावी, अशी सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.


User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-09-18

Duration: 05:40