अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, किमान 7 भाविकांचा मृत्यू

अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, किमान 7 भाविकांचा मृत्यू

यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला. या अपघातात किमान 7 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


User: ETVBHARAT

Views: 79

Uploaded: 2025-10-18

Duration: 01:24

Your Page Title