Mohan Bhagwat: “भारताने पाकिस्तानवर आक्रमण…”; भारत-पाकिस्तान फाळणीवर मोहन भागवत यांचं वक्तव्य

By : Lok Satta

Published On: 2023-04-01

0 Views

02:49

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी एका भाषणादरम्यान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही पाकिस्तानमधील लोक आनंदी नाहीत. आता त्यांना मान्य आहे की, भारताची फाळणी ही एक चूक होती. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. देशाच्या विविध भागातील सिंधी समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Trending Videos - 5 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 5, 2024